हल्लीच्या ‘कसे आहात?’, ‘मजेत!’ अशा आनंदी चेहेऱ्याच्या संभाषिताच्या काळवेळात, बंधनं आणि सीमारेषांचे अर्थही हलकेफुलके लागतात. त्यात हळूच काहीतरी करून नामानिराळे राहण्याची मजा दडलेली असते. “खरंतर तसं चालत नसतं, पण आम्ही…
मराठी साहित्य समीक्षेत सैद्धांतिक अंगाने लिहिला जाणाऱ्या समीक्षेची परंपरा तुलनेने क्षीणच राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंड लक्षात घेतला तर राजवाडे, केतकर यांची नावे डोळ्यासमोर येतात तर १९६० नंतरचा कालखंड लक्षात घेतला…
As a classical dancer, one is brought up with a lot of dos and don’ts. The longer the list of dos gets, the list of don’ts follows trail. Together, these…
Curiosity, Life and Writing Ranganath Pathare is one of the most original modern Marathi writers. Recipient of numerous awards including the Sahitya Akademi award in 1999, Pathare is known for…
प्रकरण ८ वे
-:०:-
जलसे
भागवत धर्माचा प्रसार कीर्तनाच्याद्वारे होतो. वेदांताचे व पुराणाचे प्रतिपादन प्रवचनाच्याद्वारे करण्यात येते. त्याप्रमाणे सत्यशोधक तत्वाचा प्रसार मुद्दाम तयार केलेल्या जलशाकरवी करण्यात येतो. पुष्कळशा ब्राम्हणांना तर…
हिंदुस्थानी संगीतातील ‘ताल’ या संकल्पनेच्या संदर्भात रूप आणि आशय या दोन संज्ञांशी संबंधित सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनाची चर्चा करणे हा या लेखाचा हेतू आहे. या दोन संज्ञांशी निगडित अशा अनेक सौंदर्यशास्त्रीय प्रश्नांपैकी…
वाङ्मय विविध प्रकारच्या लेखन स्वरूपात अस्तित्वात असते. उदाहरणार्थ, एकीकडे काव्य तर दुसऱ्या बाजूला नाट्य, एका बाजूला गीतं तर दुसऱ्या बाजूला कथाकथनात्मक काव्य. आपण, प्रत्यक्ष वाङ्मय आणि त्याचबरोबर त्याची निर्मिती आणि…
My work can be seen as a form of world-building, where the artefacts of a fictional universe are populated by strange beings and their absurd tools and totems, slipping through…
The locality I reside in Calcutta (situated in the southern fringe) has been subject to massive demographic and topographic shifts in the last three decades. With change being constant, it…
रंगमंचावरील आणि प्रेक्षकांतील सर्वांना नमस्कार. तन्वीर सन्मान या अतिशय आवडत्या समारंभात मला आज बोलायची संधी मिळते आहे, त्याबद्दल आभार. सगळ्यात आधी बी. जयश्रीजी यांचं मनःपूर्वक अभिनंदन. जयश्रीजी, my heartiest congratulations.…
त्या दिवसाला लोक 'जोग-स्नान' असं म्हणतात. अलाहबादच्या गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगमावार स्नान केल्यानं सगळे रोग बरे होतात, पापं धुतली जातात आणि तो माणूस शंभर वर्षांपर्यंत जगतो- असं सांगतात सगळेजण.…
कादंबरीकार निव्वळ कथनकार नसतो. म्हणजे, घेतला एक निवेदक (ती/तो/ते), एक गोष्ट निवडली, गोष्ट सांगण्याचे डावपेच वापरत विस्तार करत गेला एवढ्यापुरतेच ते नसते. म्हणजे, गोष्ट सांगणे महत्वाचे असते. पण तेवढेच नसते.…